मी महेश चव्हाण. सत्राच्या शेवटच्या महिन्यात रचनावादी उपक्रम कमी होतात — हे कबूल करतो. गुण आणि syllabus पूर्णत्व दिसते. मग प्रश्न: आपण फक्त “मोकळ्या दिवसांत” रचनावाद करतो का?

तुमचे काय? संपूर्ण वर्ष मिश्र पद्धत? की परीक्षा जवळ आली की पूर्ण पारंपरिक? काही शाळांनी दोन्ही कसे जुळवले? दोष न देता अनुभव लिहा.